tag:blogger.com,1999:blog-35485528.post1220651627150126239..comments2023-08-06T10:27:09.920+05:30Comments on पूर्वानुभव: योग,भोग की अजून काही?प्रमोद देवhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-35485528.post-77080265345849327122010-09-21T16:19:23.096+05:302010-09-21T16:19:23.096+05:30माझा एक नेट मित्र
वय वर्ष ५५-५६... आईची सेवा करता ...माझा एक नेट मित्र<br />वय वर्ष ५५-५६... आईची सेवा करता यावी म्हणुन ब्रह्मचर्य पाळतोय..<br />माझ्या मैत्रीनिचे मामा.. वयाच्या ६० व्या वर्षी एका ४५ वर्षिय महिलेशी लग्न केले...<br />आहेत केसेस भरपुर...Anand Kalehttps://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-3909482535173110702010-08-26T19:21:34.702+05:302010-08-26T19:21:34.702+05:30धन्यवाद विक्रम आणि भाग्यश्री.
आपण दोघे म्हणता ते प...धन्यवाद विक्रम आणि भाग्यश्री.<br />आपण दोघे म्हणता ते पैलूही आहेत ह्या प्रकरणात.प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-8732799928724876552010-08-24T20:35:42.456+05:302010-08-24T20:35:42.456+05:30देवकाका, खरेच असे विरोधाभास बरेचदा दिसून येतात. आण...देवकाका, खरेच असे विरोधाभास बरेचदा दिसून येतात. आणि त्यामागची कारणेही कळत नाहीत. पुढे पुढे तर ते निर्विकार होत असतील किंवा खचत असतील. सगळेच अनाकलनीय आहे.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-51138627254960875652010-08-24T10:39:27.262+05:302010-08-24T10:39:27.262+05:30खरा सांगयचा तर अत्यंत बिकट मनस्थिती असते कारण लग्न...खरा सांगयचा तर अत्यंत बिकट मनस्थिती असते कारण लग्न न झालमुळे समाजात अनेक ठिकाणी चित्र विचित्र अनुभव येतात आणि लोक वाटेल ते बोलतात, अनेकदा समाजात उपेक्षा देखील सहन करावी लागते. खास करून कोणाचा विवाह असेल अथवा कोण कडे काही कार्य असेल. जवळचे नातेवाईक कदाचित सामून घेतात , पण थोडे दूरचे किंवा काही नवीन नाते संबध असतील किंवा नवीन ओळखी असतील तर लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलतात आणि अनेकदा ते Vikramhttps://www.blogger.com/profile/00599377561392245568noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-53093613365102748112010-08-24T08:43:01.447+05:302010-08-24T08:43:01.447+05:30धन्यवाद तन्वी आणि विद्याधर.धन्यवाद तन्वी आणि विद्याधर.प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-47328367836116759902010-08-23T13:04:43.319+05:302010-08-23T13:04:43.319+05:30काका,
खरंच कधीकधी बरेच प्रश्न अनुत्तरितच राहतात!काका,<br />खरंच कधीकधी बरेच प्रश्न अनुत्तरितच राहतात!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-35485528.post-81385403343022109672010-08-23T11:29:11.963+05:302010-08-23T11:29:11.963+05:30देवकाका खरयं असा प्रश्न आहे खरा.... आमच्याकडेही सग...देवकाका खरयं असा प्रश्न आहे खरा.... आमच्याकडेही सगळ्या धार्मिक विधींना जे भटजी येतात ते तिघेही भाऊ आहेत.. मोठा साधारण चाळीशीचा आणि बाकि त्यापाठोपाठ... पण तिघेही अविवाहित.... नेहेमी हाच प्रश्न येतो आपल्या मुलांच्या विडापेढ्याच्या कार्यक्रमापासून ते मुंज-लग्नापर्यंत येणाऱ्या या ’मामांच्या’ मनात नेमेके कोणते भाव येत असावेत...<br /><br />>>>तरीही समाजात आज एकूणच अशा अविवाहित लोकांचे प्रमाण tanvihttps://www.blogger.com/profile/02998405766741398525noreply@blogger.com